Monday 9 September 2019

शाळा सुरू झाली.
विद्यार्थ्यांना साधे प्रथम नावाचे ओळख पत्र करून देण्यात आले.
या मागे दोन उद्देश होते.

१)त्यांना स्वतःच्या नावापासून वाचनाकडे नेणे.
नावांच्या आकारांची ओळख होणे.
मित्रांची नावे देखिल पाहताच ओळखता येणे.
२) पहाताच विद्यार्थी उपस्थिती लक्षात येणे.
यात "आज मी घरी आहे" हा उपक्रम उपस्थितीसाठी घेण्यात आला.
मुलं शाळेत आली की आपले ओळखपत्र गळ्यात टाकतात.
व जे मुलं घरी आहेत त्यांचे ओळखपत्र तेथेच भिंतीवर टांगलेले असते.म्हणजे तो आज घरी आहे असे कार्ड रूपात जणू आपल्याला सांगत असतो..




No comments:

Post a Comment